गुरुवार, ५ जून, २०२५ रोजी १:५९:५२ PM
खगोलशास्त्रीय अभ्यास करून तत्कालीन अत्याधुनिक व शास्त्रोक्त पद्धतीने दुर्गराज रायगडाचे बांधकाम झाले होते, याबाबतचा महत्त्वपूर्ण पुरावा मिळून आला आहे, असं संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले होते.
गुरुवार, ५ जून, २०२५ रोजी ३:१४:२७ PM
2023 च्या आकडेवारीनुसार, संयुक्त राष्ट्रांच्या (यूएन) ताज्या अंदाजानुसार, नायजेरियामध्ये 100 पैकी 1 महिला प्रसूतीदरम्यान किंवा त्यानंतरच्या काही दिवसांत मृत्यूमुखी पडते.
गुरुवार, ५ जून, २०२५ रोजी ११:११:०२ AM
मराठी नाट्यसृष्टीतील एक मोठं नाव म्हणजे विजया मेहता. अनेक दिग्गजांनी त्यांच्याकडून नाटकाचे धडे घेतले आहेत. त्यामुळे त्यांना चालतं बोलतं विद्यापीठ म्हटलं जातं.
गुरुवार, ५ जून, २०२५ रोजी १२:०७:२९ PM
IPL विजयोत्सव जीवावर कसा बेतला? पाहा बंगळुरूतून संपूर्ण घटनाक्रम
गुरुवार, ५ जून, २०२५ रोजी ९:१८:१२ AM
भारतातल्या क्रिकेटच्या विजययात्रा आणि गर्दीचं व्यवस्थापन कसं करायचं, हा प्रश्न यानिमित्ताने महत्त्वाचा ठरतो.
गुरुवार, ५ जून, २०२५ रोजी ७:५६:२९ AM
बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी मैदानाबाहेर चेंगराचेंगरीची घटना घडली. या घटनेत 11 लोकांचा मृत्यू झाला, तर 33 लोक जखमी झाल्याची माहिती कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिली.
गुरुवार, ५ जून, २०२५ रोजी ४:११:४२ AM
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी सुरक्षेच्या कारणास्तव 12 देशांच्या नागरिकांच्या अमेरिका प्रवेशावर बंदी किंवा त्यांच्या प्रवेशावर मर्यादा घातली आहे.
गुरुवार, ५ जून, २०२५ रोजी १:४३:०१ AM
18 वर्षांनंतर आयपीएल विजेतेपद मिळवलेल्या संघाचं स्वागत करण्यासाठी लाखो लोक बंगळुरूच्या रस्त्यावर जमले होते.
बुधवार, ४ जून, २०२५ रोजी ११:००:३८ AM
महाराष्ट्रात गावागावात फिरताना दारू आणि दारूच्या व्यसनापायी उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांच्या कहाण्या कहाण्या पहायला मिळतात. घर पोखरणाऱ्या, कुटंब विस्कटणाऱ्या या व्यसनाच्या कहाण्या काय सांगत आहेत?
बुधवार, ४ जून, २०२५ रोजी ६:१३:५९ AM
क्लासिकल चेस प्रकारात यापुढे खेळावं की नाही याचाच विचार आता करायला हवा, अशी प्रतिक्रिया कार्लसनने या मॅचनंतर दिली.
मंगळवार, ३ जून, २०२५ रोजी १२:११:१७ PM
मे महिन्यातील पावसाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी पेरणी नेमकी कधी करायला हवी? बीबीसी मराठीची गावाकडची गोष्ट-158
रविवार, १ जून, २०२५ रोजी ८:१०:५१ AM
महाराष्ट्रातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते असलेले डॉ. बाबा आढाव कष्टकऱ्यांचे नेते म्हणून ओळखले जातात. डॉ. बाबा आढावांवर महात्मा फुले यांच्या सत्यशोधकी विचारांचा खोलवर प्रभाव होता.
शनिवार, ३१ मे, २०२५ रोजी १२:२१:५६ PM
भारत आता जपानला मागे टाकत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनल्याचा दावा नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बीव्हीआर सुब्रमण्यम यांनी 24 मे 2025 रोजी केला.
सोमवार, २ जून, २०२५ रोजी ६:१४:२८ AM
गांधीलपुरा भागात असलेल्या ‘त्या’ वस्तीत शिरल्यावर कुणाला संशयदेखील येणार नाही की इथे कुंटणखाना चालतो.
शनिवार, ३१ मे, २०२५ रोजी ६:५४:१२ AM
एकेकाळी भारतीय सिनेसृष्टीचा पाया रचणारा मराठी सिनेमा गेल्या काही वर्षांत मराठी भाषा बोलली जाते त्या महाराष्ट्रातल्याच बॉलिवूडच्या वर्चस्वामुळे पिछाडीवर पडलाय.
बुधवार, २८ मे, २०२५ रोजी १:५५:३७ PM
सिंगापूर, हाँगकाँगसारख्या अनेक देशांमध्ये कोव्हिड-19 च्या रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढलेली आहे. भारतामधली परिस्थिती नियंत्रणात असल्याचं सांगण्यात आलंय.
गुरुवार, २९ मे, २०२५ रोजी २:५६:४३ PM
मनोरंजन या दृष्टीने चित्रपटातील कथेत काही बदल आहेत. पण वास्तविक या चित्रपटाची कथा आणि पात्र प्रत्येक सामान्य कर्मचाऱ्याच्या संघर्षाची, जिद्दीची आणि आत्मविकासाची कहाणी सांगतो.
बुधवार, २८ मे, २०२५ रोजी ५:४६:२७ AM
मिठी नदी आणि नाल्यांमध्ये अजूनही असलेला गाळ, प्रशासनातील गोंधळ, आणि भ्रष्ट कंत्राटदार यामुळे मुंबई पुन्हा पुन्हा बुडण्याच्या उंबरठ्यावर उभी आहे हे स्पष्ट होत आहे.
बुधवार, २८ मे, २०२५ रोजी ३:४३:४२ PM
सध्याच्या वातावरणात ‘खालिद’ नावाचा कुणीतरी एक पोरगा शिवाजी महाराजांचा शोध घेतोय हीच मुळात आपलं लक्ष वेधून घेणारी गोष्ट. पण वऱ्हाडी भाषेतल्या ‘खालिद का शिवाजी’ नावाच्या चित्रपटाने थेट कान चित्रपट महोत्सवापर्यंत भरारी घेतली आहे.
मंगळवार, २७ मे, २०२५ रोजी १२:३०:२८ PM
मिठी नदीच्या कथित घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी केतन कदमनं बॉलिवूड अभिनेता डिनो मोरिया आणि त्याच्या भावाशी अनेकदा फोनवरून संभाषण केल्याचे पुरावे मुंबई पोलिसांच्या हाती लागले आहेत.
मंगळवार, २० मे, २०२५ रोजी २:३३:३२ PM
ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचं निधन झालं. मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रुजावा आणि विज्ञानाची आवड वाढावी, यासाठी डॉ. नारळीकरांनी आयुष्यभर प्रयत्न केले. त्यांच्याशी जोडलेल्या आठवणी प्राची कुलकर्णी यांनी लिहिल्या आहेत.
बुधवार, २३ एप्रिल, २०२५ रोजी २:१८:५८ AM
रत्नागिरीजवळच्या साखरी नाटे बंदरावर आम्ही पोहोचतो. वेळ सकाळची आहे. ज्यांना जायचं होतं त्या बोटी सकाळी लवकरच मासेमारीसाठी गेल्या आहेत. ज्या बोटी गेल्या काही दिवस समुद्रात होत्या, त्या पहाटेच परतल्या आहेत.
मंगळवार, १५ एप्रिल, २०२५ रोजी ११:१५:४९ AM
ज्या प्रमाणे संत तुकारामांनी विठ्ठलाला घरोघरी पोहचवलं त्याचप्रमाणे वामनदादांनी बाबासाहेबांना घरोघरी पोहचवलं, हेच त्यांचं सर्वांत मोठं योगदान आहे.
सोमवार, १४ एप्रिल, २०२५ रोजी १२:५७:४५ AM
1940 पर्यंतचं डॉ. आंबेडकरांचं व्यक्तिमत्व यात रेखाटलं आहे. आंबेडकरांच्या सामाजिक कामाची दखल घेत, तत्कालीन स्थितीत आंबेडकर करत असलेलं काम आणि त्याबाबतची लोकांची भावनाही या चरित्रात नोंदवली गेलीय.
शनिवार, १२ एप्रिल, २०२५ रोजी ६:४०:५५ AM
एकात्मतेचं प्रतिक असणारा हा दर्गा आणि सर्व जातीधर्मांच्या लोकांच्या सहभागातून साजरा होणारा हा उरूस आजच्या काळात आजूबाजूच्या गावांना धार्मिक आणि सामाजिक सौहार्दाचा महत्वाचा संदेश देतोय.
मंगळवार, ८ एप्रिल, २०२५ रोजी ४:३७:१० AM
“रस्त्याने जाताना जर का आपल्याला कुणी पत्ता सांगितला तर आपण त्या व्यक्तीला दोनदा थँक्यू म्हणतो आणि हजारो वर्षांच्या पिढान्-पिढ्यांच्या गुलामीतून मुक्त करणाऱ्या व्यक्तीला आपण थँक्यू म्हणत नाहीत, हे कसं?”